तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर
गगनि उगवला सायंतारा..!
कवि अनिल (आ. रा. देशपांडे) यांची ही रचना.
त्यांची मागच्या महिन्यात पुण्यतिथी होती!
तर हे गीत अमर करणारे आद्य भावगीत गायक गजाननराव वाटवे यांची आज जयंती!
फार पूर्वी त्यांच्या गायनाचा पुण्यात 'भरत नाट्य मंदिरा' मध्ये कार्यक्रम ऐकल्याचे अजून स्मरते!
त्यांना विनम्र अभिवादन!
- मनोज कुलकर्णी
No comments:
Post a Comment